जळगाव, दि. 22 - आगामी
सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे
पोटकलम (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्ह्यात 30 जून, 2018 पावेतो
मनाई आदेश लागू केले आहेत. असे अपर
जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment