जळगाव, दि. 16:- जनतेला निवडणूक विषयी माहिती मिळण्यसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हा संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला असून या संपर्क कक्षाचा टोल
फ्री क्रमांक 1950 असा आहे. हा टोल फ्री क्रमांक दिनांक 20 मे, 2019 पासून ते
मतमोजणी संपेपर्यंत सुरु राहणार आहे. जनतेने
निवडणूक विषयक माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी या टोल फ्री क्रमांक 1950 चा उपयोग
करावा. असे जिल्हा संपर्क अधिकारी, जळगाव यांनी एका कळविले
आहे.
०००
No comments:
Post a Comment