जळगाव, दि. 18 (जिमाका) :-
जिल्ह्यातुन पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांना कळविण्यात येते की, सद्यस्थितीमध्ये
पंढरपुर येथील ‘विठ्ठल रुक्मिणी मंदीर’ हे आषाढी एकादशीपर्यंत बंद ठेवण्यात आलेले
आहे.
त्यामुळे
जळगाव जिल्ह्यातुन पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांनी ई- पाससाठी (प्रवास पास) या
कार्यालयाकडे अर्ज करु नयेत. असे आवाहन रविंद्र भारदे, नोडल अधिकारी तथा
उपजिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment