जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23- सन 2022-23 या वर्षात नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सदयस्थितील ओढे-नाले यामध्ये मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सदया पावसाळा संपत आल्याने ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणेसाठी वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येणार आहेत.
जून
ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळी हंगाम संपल्यानंतर ब-याच कालावधीपर्यंत नाले व
ओढयांमधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. हा पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने
अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी संरक्षित पाणी
घेण्यासाठी ग्रामपातळीवर पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध
साधनसामुग्रीचा ( सिमेंट / खतांची रिकामी पोती, माती, वाळू ई.) वापर करुन
तात्पुरता बांधले
पत्याच्या
परानुसार उदा०.६० मोलाच्या भागाकरिता लागणा-या पोत्यांचा तपशिल
का १० मो.
याकरिता एकूण पोती २१०३९०६०-६५० ड) वनराई बंधा-याचा एकूण छेद छेद गाभा भितोचा छेद
एकूण द (ई) एक एक थरामध्ये रचताना
सांधेमोड करून रचण्याची
दक्षता घ्यावी
लागते. मध्ये बांधलेल्या वनराई बंधा-याचा तपशिल अ.क्र. जिला उपलब्ध झालेला आलेले
क्षेत्र
६ अपेक्षित संरक्षित सिंचन क्षेत्र :
वनराई
बंधा-याद्वारे सरासरी २ हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन उपलब्ध होईल. काही ठिकाणी
जास्तीचा पाणी साठा उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकेल. नाशिक विभागात
नाशिक जिल्हा ५२०० धुळे जिल्ला १७९०. नंदुरबार जिल्हा १८६०, जळगाव जिल्हा २७१० असे
एकूण- ११५६० वनराई बंधारे कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सुमारे २३ हजार
हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येईल असे अपेक्षित आहे. वनराई बंधारे
बांधणेवायत केलेल्या नियोजनाचे यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
नाशिक विभागातील गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमात
लोकसहभाग नोंदवून वनराई बंधा-याची कामे यशस्वीपणे पूर्ण करणेस सहकार्य करावे असे
आवाहन श्री. मोहन बाप विभागीय कृषि सहसंचालक यांनी आवाहन केले आहे. असे आवाहन
विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment