जळगाव, दि.6 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 8 ते 22 एप्रिल, 2022 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment