Wednesday, 4 September 2019

जिल्ह्यात 18 सप्टेंबर पर्यंत जमावबंदी आदेश लागू


       जळगाव, (जिमाका) दि. 4 - आगामी सण उत्सव लक्षात घेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण जिल्हा हद्दीत 18 सप्टेंबर, 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकमलम (3) अन्वये पाच किंवा अधिक लोकांचा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
            हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेत यात्रा यांना लागू असणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. वामनराव  कदम यांनी एका कळविले आहे.
                                                                    000

No comments:

Post a Comment