जळगाव,
दि. 21- आगामी सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता
अबाधित राहण्याकरीता 3 सप्टेंबर, 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये वामन कदम,
अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
हे
आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असेही
अपर जिल्हादंडाधिकारी श्री. कदम यांनी एका आदेशात म्हटले आहे.
000
No comments:
Post a Comment