जळगाव,दि.16:- जिल्ह्यातील कायदा
सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई
पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व
(3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्ह्यात दि. 1 मार्च पावेतो
मनाई आदेश लागू केले आहेत. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री.राहुल मुंडके
यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment