जळगाव,
दिनांक 18 : सद्यस्थितीत जिल्ह्यातील कायदा सुव्यंवस्था अबाधित रहावी यासाठी
जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम
144 (1) व (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 डिसेंबर 2018 ते 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत
अंमलात राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment