जळगाव,दि.२८:- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यातील
एकूण ४६० गावांची निवड करणेत आली आहे.
त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात निवड करणेत आलेल्या २२९ गावांशी संबंधित सरपंच,
ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचेकरीता जिल्हास्तरीय एक दिवसीय
प्रकल्पाची तोंडओळख व रुपरेषा प्रशिक्षण (Orientation) दि. २९ डिसेंबर २०१८ रोजी
सकाळी ११ ते ५ या वेळेत छत्रपती संभाजी
राजे नाटयमंदिर, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. असे प्रकल्प विशेषज्ञ कृषी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये
कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment