जळगाव, दि. 3:- आषाढी एकादशी
यासारखे धार्मिक उत्सव तसेच विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु
असल्याने या काळात जिल्हयात शांतता अबाधित
रहावी, यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अप्पर
जिल्हादंडाधिकारी श्री. राहुल मुंडके यांनी
दि. 16 जुलै पर्यंत मुंबई पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व
(3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.
०००
No comments:
Post a Comment