जळगाव, दि. 11 - सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असुन याचे सर्वच वाण हे सरळ वाण आहेत. त्यामुळे अशा वाणाचे बियाणे दरवर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे शेतक-यांना पुढील दोन ते तीन वर्षांपर्यत वापरता येते.
त्यामुळे खरीप हंगाम 2018 मध्ये शेतकऱ्यांना स्वत: जवळील सोयाबीन बियाणांचा वापर करता येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
000
त्यामुळे खरीप हंगाम 2018 मध्ये शेतकऱ्यांना स्वत: जवळील सोयाबीन बियाणांचा वापर करता येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
000
No comments:
Post a Comment