जळगाव दि
15:- सद्यस्थितीत
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल
मुंडके यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी
केले आहेत. हे आदेश 26 सप्टेंबर 2017 पर्यंत अंमलात राहतील. असेही अपर
जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment