जळगाव,
दि. 4 :- जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी
राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन
जिल्ह्यात दि.16 मे, 2018 पावेतो मनाई आदेश लागू केले आहेत. असे अपर जिल्हादंडाधिकारी
कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
०००
No comments:
Post a Comment