जळगाव, दि. 2 - जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल मुडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दि. 2 ते 16 एप्रिल, 2018 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
०००
०००
No comments:
Post a Comment